यंदाच नाही तर गेल्या 4 वर्षापासून वातावरणातील बदलामुळे फळबागा ह्या धोक्यात आहेत. चालू हंगामात आंब्याचे केवळ 10 टक्के उत्पादान शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे. असे असताना ...
यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा फळपिकांना बसलेला आहे. यामध्ये द्राक्ष आणि आंबा पिकाचे उत्पादन घटले आहे. शेतकऱ्यांनी विविध पध्दतीने झालेले नुकसान भरुन काढण्याचा प्रयत्न ...
आंबा फळबागांची लागवड करताना महत्वाचे असते ते क्षेत्र. आंब्याच्या एकदा लागवड झाली की, ते अनेक वर्ष उत्पादन देणारे फळपिक आहे. ज्या शेतकऱ्यांना नव्याने फळबाग लागवड ...