जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व तुळजापूर तहसीलदार व्यवस्थापक यांनी गाभाऱ्यात जाण्यास बंदी करणे हा नियम जरी योग्य असला तरी छत्रपती घराण्याला त्यातून वगळणे गरजेचे होते असे ...
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनबाहेर मराठा समाजातील आंदोलकांनी गुणरत्न सदावर्तेंविरोधात घोषणाबाजी केली. जातीजातीत तेढ निर्माण केली, मराठा आरक्षणाविरोधात काम करतो, असा संताप आंदोलकांनी व्यक्त केला. मराठा ...
प्रशासनाने मराठा आरक्षण घालवले आहेच पण आता खुल्या प्रवर्गातील जागा देखील विकायला काढल्या आहेत असा संशय आहे आणि हे सत्य असेल तर महाविकास आघाडी सरकारने ...
मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला एमआयएम, मराठा समाज, धनगर समाजासह आता मनसेनंही विरोध केलाय. मनसेनं आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना दौऱ्याला विरोध करणार असल्याची घोषणा केली आहे. ...
मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला एमआयएम, मराठा समाज, धनगर समाजासह आता मनसेनंही विरोध केलाय. मनसेनं आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना दौऱ्याला विरोध करणार असल्याची घोषणा केली आहे. ...
मुख्यमंत्री 17 ऑगस्टला औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा कोणत्याही परिस्थितीत अडवण्याचा निर्णय घेतल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे. ...
जर या प्रकरणाची येत्या दोन दिवसात दखल घेऊन विजय वडेट्टीवार यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली नाही तर मराठा क्रांती मोर्चातर्फे मातोश्री बाहेर तीव्र ...
नीरजनं स्वत:सह 130 कोटी भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं. या स्वप्नपूर्तीनंतर आता नीरज चोप्राचा त्याच्या घरी जाऊन सत्कार करणार आहोत, अशी माहिती संभाजीराजे यांनी केलीय. इतकंच ...
समाजाला न्याय देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. भोसले समितीने जे 12 मुद्दे दिले आहेत, त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय पुढे जाता ...