इल्तिजा यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून काश्मीरमध्ये अन्याय होत असल्याचा दावा केला आहे. काश्मिरींना एखाद्या जनावराप्रमाणे पिंजऱ्यात बंद केलं जात आहे, असं इल्तिजा ...
काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरुर यांनी आज राज्यसभेत बोलताना केंद्र सरकारच्या कलम 370 मधील तरतुदी रद्द करण्याच्या निर्णयावर आणि सरकारच्या दाव्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ...
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हद्दपार केल्यानंतर सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. वकील मनोहरलाल शर्मा यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला जम्मू-काश्मीरमध्ये जाण्याची शक्यता आहे. कलम 370 हटवल्यानंतर अमित शाह काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकवण्याची शक्यता ...
पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीनेही (Shahid Afridi ) काश्मीरच्या (Jammu Kashmir) मुद्द्यावरुन प्रक्षोभक ट्विट केलं. त्याला भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही (Gautam Gambhir) ...
लोकसभेत काश्मीर मुद्द्यावरुन काँग्रेसने एकप्रकारे सेल्फ गोल केला. खासदार अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी जम्मू कश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात प्रलंबित असल्याचं नमूद करताच, ...
जम्मू काश्मीरमधील शालिमार, श्रीनगर यासारख्या ठिकाणाच्या 5400 चौरस फूट जमिनीच्या भूखंडाची किंमत 52 लाख 50 हजार रुपये आहे. तर 1000 चौरस फूट घरांची किंमत साधारण ...