टँकरद्वारेपुरवठा करण्यात येणारे पाणी शुद्ध नसल्याची तक्रारही गावकऱ्यांनी केली आहे. दूषित पाणी पिल्याने गावात आजार वाढत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. ...
गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून कोरड्या विहीरीत टँकरचे पाणी सोडण्यात येत आहे. मात्र आपल्याला पाणी मिळेल की नाही या चिंतेपोटी नागरिक विहिरीच्या कठड्यावर धोकादायक पद्धतीनं ...
मेळघाटात गर्भवती व इतर अपघाती रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नसल्याचे वास्तव चित्र आहे. सतत त्याची ओरड सुरू असते. परंतु अतिदुर्गम असलेल्या हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका ...
बुद्ध पोर्णिमेच्या दिवशी अंबाबरवा अभयारण्यातील वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. यावेळी अंबाबरवा जंगलात 6 वाघ, 6 बिबट्यांनी दर्शन दिल्याची नोंद करण्यात आली आहे. प्राणीप्रेमी आणि वन्य ...
पाणीटंचाई असल्याने गावात दररोज दोनवेळा पाण्याचा टँकर येतो. टँकरमधून पाणी विहिरीत सोडलं जातं. गावाबाहेर असलेल्या विहिरीत पाणी सोडल्यानंतर नागरिक तेथून पाणी आणतात. तरीदेखील पुरेसं पाणी ...
समाज माध्यमांवर (Social media) प्राण्यांचे (Animals) व्हिडिओ (Video) सर्वाधिक आवडीने पाहिले जातात. जंगली प्राणी आणि त्यांचे जंगलातले कारनामे आपण केवळ ऑनलाइनच पाहू शकतो. कारण एक ...
समाज माध्यमांवर (Social media) प्राण्यांचे (Animals) व्हिडिओ (Video) सर्वाधिक आवडीने पाहिले जातात. अमरावतीच्या (Amravati) मेळघाट (Melghat) परिसरातील हा व्हिडिओ आहे. वाघ आणि गव्याची झुंज येथे ...
राज्यात ठिकठिकाणी काल होळीचा उत्साह होता. पारंपरिक पद्धतीनं अनेक ठिकाणी होळी (Holi) साजरी करण्यात आली. तर आज धुलिवंदन साजरा करण्यात येतोय. खासदार नवनीत राणा (Navneet ...
मेळघाटात चार छाव्यांचे दर्शन झाले. त्यामुळं शिक्षकाला त्यांचे छायाचित्र काढण्याचा मोह आवरला नाही. हे छायाचित्र आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत. आधी वाघाची डरकाळी ऐकायला येत नव्हती. ...
यंदा आगी लावणाऱ्यांवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे. त्यासाठी अभिनेत्यांच्या पोस्टरचाच वापर करण्यात आलाय. हे अभिनेते पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करणार आहेत. ...