मराठवाड्यापासून पंकजांना दूर ठेवलं जातय की काय, अशी चर्चा आहे. त्यात पंकजा मुंडे यांनी खरच हा निर्णय घेतला तर आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ...
केवळ नौटंकी करण्यासाठी भाजप तर्फे हा मोर्चा काढण्यात येत आहे. या शक्ती प्रदर्शनामुळे शहराला पाणी मिळणार नाही, फक्त राजकारण केलं जाईलअसा आरोप खा. इम्तियाज ...
खा. जलील यांच्या या कृतीमुळे भाजप, शिवसेनेकडून तसेच सामान्य नागरिकांमधूनही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. याचं कारणंही तसंच आहे. इतिहासात डोकावून पाहिलं तर औरंगजेब बादशहा किती ...
रस्ते आणि पाण्याच्या दोन प्रमुख समस्यांनी हैराण असलेल्या औरंगाबादकरांचा विश्वास संपादन करण्याच्या दृष्टीने औरंगाबादची शिवसेनेची सभा महत्त्वाची ठरू शकते. तसेच शिवसेना आणि मनसेला आव्हान देत ...
श्रेयवादाच्या नादात डॉ. कराड हे विसरले आहे की केंद्रात त्यांचीच सत्ता होती मग योजनेला 2016 लाच मंजुरी मिळवून द्यायची असती. आता आम्ही केंद्र शासनाच्या विरोधात ...
राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मात्र याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एमआयएम (MIM) समविचारी पक्ष आहे का याचा अभ्यास करावा लागेल. एमआयएम समविचारी आहे असं म्हणायचं असेल तर ...
औरंगाबाद शहराच्या महसुलावर बोजा उत्पन्न करणाऱ्या योजनेच्या निषेधार्थ, गोरगरीब जनतेला घर मिळणार अशा खोट्या आश्वासनाच्या विरोधात एयआएम आंदोलन करणार आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील ...
शहरातील 51 हजार लाभार्थ्यांसाठी जागा निश्चित करून घरकुल प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र जागेचा वाद आणि प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनचतेमुळे आजवर ही योजना कागदावरच राहिली ...