काल भाजपकडून पालिकेच्या कारभाराविरोधात जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड यांच्यासह भाजपचे मोठे नेते आंदोलनात सहभागी झाले होते. इतकी ...
नगर ते आष्टी दरम्यानची रेल्वे नियमित सुरु करणार असल्याच्या वावड्या आजवर अनेकदा उठल्या आहेत. रेल्वे मंत्र्यांनी अधिकृत घोषणा करूनदेखील रेल्वे आलीच नसल्याने रेल्वे नेमकी धावणार ...
परभणीः केंद्र सरकारची जबाबदारी ही राज्यांना कोळसा पुरवायची आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारने 1 हजार पॅसेंजर ट्रेन रद्द (1 thousand passenger trains canceled) करून, त्या ...
या सामन्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, मात्र पाटलांनी दाजींची विकेट काढली का, याबाबत समर्थकांना लागलेली उत्सुकता व्हिडीओमध्ये तरी शमत नाही. ...
औरंगाबादः चिकलठाण्यात होऊ घातलेली रेल्वेची पीटलाईन अचानकपणे जालन्यात होणार, अशी घोषणा रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केल्यानंतर मराठवाड्यात चांगलेच आश्चर्य व्यक्त केले ...
मराठवाड्यातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांकरिता आज आणखी एका रेल्वेसेवेला सुरुवात झाली. नवीन वर्षात नांदेड ते हडपसर या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. केंद्रीय रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब ...
मराठवाड्यातील प्रवाशांसाठी पुण्याला जाण्याकरिता आज नव्या रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते रेल्वेचा जालन्यातून शुभारंभ करण्यात आला. ...
कोरोनाची लाट आली आणि त्यामुळे मनमाड-गोदावरी एक्स्प्रेस बंद करण्यात आली. विशेष म्हणजे पंचवटी एक्स्प्रेसनंतर नाशिककरांना मुंबईला जाण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गाडी आहे. ...
सरकारमधील मंत्र्यांचे नातेवाईक ड्रग माफियाच्या धंद्यात आहेत. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव आणणे सुरू आहे. खरे तर विधानसभा निवडणुकीत आम्हाला जनतेने स्पष्ट कौल दिला. मात्र, राज्यात ...