नवी दिल्ली : भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची उद्याच सुटका करु, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी संसेदत केली. शांततेसाठी सदिच्छा म्हणून ...
नवी दिल्ली: भारत पाकिस्तान सीमेवर मोठा तणाव आहे. पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 26 फेब्रुवारीला पहाटे 12 विमानं पाक हद्दीत घुसवून, शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला. ...
नवी दिल्ली : भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने तातडीने सोडावं, कोणत्याही अटी-बिटी मानणार नाही, अन्यथा तुमची खैर नाही, असा सज्जड दम भारताने पाकिस्तानला ...
नवी दिल्ली : पाकिस्तानने काल 20 विमानं भारताच्या हद्दीत घुसवल्याचे उघड झाले आहे. भारताच्या हद्दीत तब्बल 10 किलोमीटर आत पाकिस्तानच्या विमानांनी घुसखोरी केली. या विमानांमध्ये बॉम्ब ...
नवी दिल्ली: भारताच्या तीनही दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत, पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा फाडला. इतिहासात पहिल्यांदाच तीनही दल अर्थात भूदल,नौदल आणि वायूदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्र पत्रकार ...
मुंबई: पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. युद्ध करुन पाकिस्तानचा बदला घ्या अशी मागणी होत आहे. मात्र दुसरीकडे युद्ध हा काही पर्याय नाही, त्यामुळे युद्ध ...
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा बुरखा सातत्याने टराटरा फाटत आहे. भारताने आमचं लढाऊ विमान पाडलं नसल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानच्या F16 विमानाचे अवशेष अखेर सापडले आहेत. पाकव्याप्त ...
भारतीय वायूदलाच्या लढाऊ विमानांसाठी उत्तर प्रदेशातील एक्स्प्रेस वे पूर्णपणे सज्ज आहे. आपत्कालिन परिस्थिती किंवा युद्धजन्य परिस्थितीत या एक्स्प्रेस वेवर विमानं उतरवली जाऊ शकतात. लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस ...
नवी दिल्ली: भारतीय वायूदलाच्या लढाऊ विमानांसाठी उत्तर प्रदेशातील एक्स्प्रेस वे पूर्णपणे सज्ज आहे. आपत्कालिन परिस्थिती किंवा युद्धजन्य परिस्थितीत या एक्स्प्रेस वेवर विमानं उतरवली जाऊ शकतात. ...