राजकीय आरक्षणाचा जेव्हा सुरू झालं मग आपल्या राज्यात कित्येक वर्षे ओबीसी आयोगाच नव्हतं. या सरकारने आयोग निर्माण केला मात्र त्यात काय घडलं सांगण्याची गरज नाही. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन जागांच्या निवडणुका झाल्या. मात्र, काँग्रेसने शब्द देऊनही तो पाळला नाही. त्यामुळे निवडणूक झाली. चंद्रशेखर बावनकुळे खूप मोठ्या फरकाने विजयी झाले. ...
नागपूर विधानपरिषद निवडणुकीत बसपने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. खरं तर, बसपची 11 मतं काँग्रेसला मिळावी, यासाठी काँग्रेस उमेदवाराचे प्रयत्न सुरु होते. परंतु आता काँग्रेसने आपला ...
नागपूर विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजारामध्ये आपले मतदार फुटू नये, यासाठी भाजपनं रणनीती आखली आहे. नागपूर महापालिकेतील नगरसेवक सहलीला रवाना केले. रविवारी रात्री 26 नगरसेवक गोव्यासाठी ...
धुळे-नंदुरबार मतदारसंघाचे उमेदवार अमरिश पटेल (Amrish Patel), मुंबईतून संधी मिळालेले उमेदवार राजहंस सिंग (Rajhans Dhananjay Singh) आणि कोल्हापूर मतदारसंघातून तिकीट मिळालेले अमल महाडिक (Amal Mahadik) ...
अमरिश पटेल हे मूळचे काँग्रेसचे. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द एक स्वतंत्र राजकारणी म्हणून शिरपूरमध्ये सुरू केली आणि शिरपूर नगरपालिकेचे अध्यक्ष, चार वेळा (1990 ते 2009) ...
राजहंस सिंग हे 1992 मध्ये सर्वप्रथम मुंबई महापालिकेच्या नगरसेवक पदी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. वर्ष 1992 ते 1997 या काळात ते नगरसेवक होते. नंतर ...
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी ज्या सुनिल शिंदे यांनी वरळीची उमेदवारी सोडली होती, त्यांना आता शिवेसेनेतर्फे विधानपरिषदेला पाठवण्याची तयारी सुरु झाली आहे. ...
महाविकास आघाडीसोबत जाऊन राजू शेट्टी यांची काशी झाली आहे, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली. काशीला जाऊन त्यांनी काशी झाल्याचं सांगावं असं सदाभाऊ खोत ...
विधानपरिषदेच्या बारा जागांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. विधानपरिषदेची जागा हे एक समझोता आहे. तो समझोता पाळायचा की ...