हा सर्व्हे जाहीर झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. कोणत्या निकषावर ते पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये आले? कारण गेली सव्वा दोन वर्ष ...
पंतप्रधान मोदी हेच देशाचे पुढील पंतप्रधान असतील, असे किती लोक मानतात? किती लोक राहुल गांधींचं नाव घेतात? आजच लोकसभा निवडणुकीत एनडीएला किती मतं मिळतील? अशा ...