Rajesh Verma Death: राजेश वर्मा यांनी 2002/03 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डेब्यु केला होता. 2008 साली ब्रेबॉन स्टेडियमवर ते पंजाब विरुद्ध अखेरचा सामना खेळले होते. ...
बीसीसीआयने रणजी स्पर्धेच्या सुधारीत कार्यक्रमाची घोषणा केली आहे. देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे बीसीसीआयला रणजी स्पर्धा स्थगित करावी लागली होती. ...
मुंबईच्या सिनियअर संघाकडून अर्जुन दोन टी-20 चे सामने खेळला आहे. रणजीमध्ये तो एकही सामना खेळलेला नाही. मागच्यावर्षी कोविड-19 च्या निर्बंधांमुळे रणजी स्पर्धा होऊ शकली नव्हती. ...
अनुभवी धवल कुलकर्णी मुंबईच्या गोलंदाजीचे नेतृत्व करेल. मोहित अवस्थी, शाम मुलानी, शशांक आतर्डे, अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरचीही मुंबई संघात निवड करण्यात आली आहे. ...