त्यामध्ये शाह, चोटाल्या, कोठारी, गुप्ता, राहिज, वांका आदी आडनावाच्या लोकांनी ही खरेदी केली आहे. तसेच राज्याचा विचार करता रत्नागिरी जिल्ह्याला लागूनच असलेल्या रायगडमधून देखील जमिन ...
रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये उभारण्यास जोरदार विरोध करणाऱ्या शिवसेनेची भूमिका का बदलली? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केलाय. तसंच शिवसेनेनं हा प्रकल्प बारसूला उभारण्यास ...
रिफायनरी प्रकल्प कोकणातच व्हावा म्हणून पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहून बारसू सोलगाव धोपेश्वर रिफायनरीसाठी ...
नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प करण्यास स्थानिकांनी विरोध केल्यानंतर आता या प्रकल्पासाठी पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत. विदर्भात हा प्रकल्प आणण्याची मागणी भाजप आणि काँग्रेसकडून होत ...
नाणार प्रकल्पावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा घमासान सुरू आहे. नाणार प्रकल्प व्हावा म्हणून नाणार समर्थकांनी जोर लावला असून विरोधकांनी निदर्शने सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ...
कुठलाही प्रकल्प होत असताना स्थानिक लोकं महत्त्वाची आहेत. लोकांची इच्छा आणि होकार असेल तर नक्की पुढे जाऊ. लोकांचा विश्वास जिंकूनच आपल्याला पुढे जायचं आहे. ...
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावर मोठं विधान केलं आहे. गेल्या सहा सात महिन्यापासून रिफायनरीवर चर्चा होत आली आहे. परत परत प्रस्ताव येत ...
कोकणातील रिफायनरीच्या नवीन जागेबाबत आता आणखी एक ट्विस्ट निर्माण झाला आहे. ज्या नवीन जागेत रिफायनरी व्हावी अशी मागणी केली जात आहे, त्यातील तीन गावांनी रिफायनरी ...
रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी रिफायनरी समर्थकांच्या भेटी घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. (Ratnagiri refinery) ...