तुषार गांधी (Tushar Gandhi) यांच्या वेदना आज बाहेर आल्या आहेत, तषार गांधी म्हणतात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शिकवणीचे पालन करणार्यांची संख्या देशात कमी होत आहे, ...
आजा महात्मा गांधींबाबत (Mahatma Gandhi) बोलताना नथुराम गोडसेने (Nathuram Godase) महात्मा गांधींचा वध केला असं वक्तव्य केल्याने पुन्हा वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ...
गांधी विचार देशाने तसेच जगाने स्विकारलेला आहे, तो कधीही संपणारा नाही. हा देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही तर गांधी विचारानेच चालेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना ...
Why I killed Gandhi चित्रपटात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यावर अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरणही ...
चित्रपटातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर शिंतोडे उडवण्यात आले असून चित्रपटाच्या प्रसारणाची परवानगी रद्द करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ विष्णू ढोबळे यांनी ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी घालून दिलेल्या विचाराने हा देश मार्गक्रमण करत असून, गांधी विचार जगाने स्विकारलेला आहे. गांधींची अहिंसेची शिकवण हीच देशाला तारणारी ...
अमोल कोल्हे यांच्यावर प्रचंड टीका होत असून वेगवेगळे आरोप केले जात आहे. आता तर संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी विचारांशी ...
अभिनेते नाना पाटेकर (nana patekar) यांनी राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (dr. amol kolhe) यांना पाठिंबा दिला आहे. ‘अमोल कोल्हे यांनी अभिनय केला. अभिनय केल्याने नथुराम गोडसेच्या ...
राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी 'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटात नथुराम गोडसे याची भूमिका केली आहे. या भूमिकेवरून आता मोठा वाद निर्माण ...
अभिनेते नाना पाटेकर (nana patekar) यांनी राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (dr. amol kolhe) यांना पाठिंबा दिला आहे. ‘अमोल कोल्हे यांनी अभिनय केला. अभिनय केल्याने नथुराम गोडसेच्या विचारांचं ...