मुसळधार पावासमुळे मुंबईत कुठेही पाणी साचू नये. रेल्वे सेवेवर पावसाचा कोणताही परिणाम होऊ नये तसेच कोकण परिसरात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात. मुंबईतील धोकादायक ...
या कवायतींमुळे विविध आपत्ती प्रतिसाद एजन्सीसह रेल्वेचे संयुक्त ऑपरेशन सुरळीत होते आणि वास्तविक वेळी मोठ्या प्रमाणात यामुळे मदत होते. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाला अपघात शून्य ...
एनडीआरएफचे महासंचालक अतुल करवाल, महानिरीक्षक एन. एस. बुंदेला आणि एनडीआरएफचे महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू आणि कर्नाटकातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय चाचण्या घेण्यात आल्या. ...
ओडिशाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांमध्ये हवेचा वेग वाढणार असून, रविवारी सुमारे 75 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात असा अंदाज हवामान विभागाकडून ...
झारखंडमध्ये (Jharkhand) झालेल्या त्रिकूट रोपवेच्या (Ropeway) अपघातात 48 जण वीस तासांपासून अडकले आहेत. तर अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना लष्कराला अडचणी असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. ...
निसर्गाचा लहरीपणा आणि शेती पिकांचे होणारे नुकसान हे आता नित्याचेच झाले आहे. असे असले तरी नुकसानभरपाईबाबत कोणतेही धोरण बदलत नाही. राज्यातील शेतकऱ्यांना एकतर महसूल आणि ...
बंगालच्या खाडीमध्ये पुन्हा एकदा चक्रीवादळ धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असानी नावाच हे चक्रीवादळ असून दक्षिण-पूर्व बंगालच्या खाडीत हे चक्रीवादळ तयार झालं आहे. तर राज्यातही ...
देशसेवेसाठी तुम्ही देत असलेल्या अतुलनीय निष्ठेचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. आपल्या कर्तव्य दक्षतेमुळं NDRF ने केवळ देशातच नव्हे तर परदेशातही जो विश्वास कमावला आहे ...
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महत्वाची मागणी केली होती. त्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफचा बेस कॅम्प, तसंच तळीये गावाच्या पुनर्वसनाच्या मागणीचा ...
गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रामधील काही जिल्हामधील मुसळधार पाऊस, पूर आणि दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे नागरिकांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...