सांघिक कामगिरीने मिळवलेला विजय संपूर्ण संघाचा आत्मविश्वास उंचावतो. मायदेशात झालेल्या पराभवामुळे खवळलेला दक्षिण आफ्रिकन संघ सुद्धा तितक्याचं निकाराने झुंज देईल. ...
"करीअरच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर खेळाडूंबरोबर असं होतं. प्रत्येकाबरोबर असं होतं. तुम्हाला वाटतं, तुम्ही चांगली फलंदाजी करताय पण मोठी धावसंख्या होत नाही" ...
निवड समितीने आतापर्यंत कर्णधार, उपकर्णधारपदासाठी नेहमीच फलंदाजांना प्राधान्य दिले आहे. बुमराहची उपकर्णधारपदी निवड झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
वाँडर्सचा रेकॉर्ड पाहिला, तर हे स्टेडियम भारताला फलदायी ठरले आहे. या स्टेडियमवर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांपैकी भारताने दोन कसोटी जिंकल्या आहेत, तर तीन ...
आता न्यू वाँडर्सवर संघनिवडीमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. खासकरुन गोलंदाजीमध्ये चेंजेस होऊ शकतात. पालघरच्या शार्दुल ठाकूरऐवजी विदर्भाच्या उमेश यादवला संघात स्थान मिळू शकते. ...