पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्म पुरस्कार नाकारलाय. त्यामुळे पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकार यांच्यात नावा वाद पेटण्याची शक्यता आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडोल आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं ...
देशभरात आज (8 जुलै) महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाच्या विस्तारापासून तर शेतकरी आंदोलनापर्यंत अनेक घटना घडल्या. ...