नांदेड : यंदा प्रथमच रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला होता. मराठवाड्यात रब्बी हंगामात ज्वारी हे मुख्य पीक असताना यंदा हरभाऱ्याचा पेरा वाढला आहे. ...
सध्या रब्बी हंगामातील पिके बहरात आहेत. खरीप हंगामातील पिकांचे पावसामुळे नुकसान झाले होते. शिवाय रब्बी हंगामातही वातावरण पोषक राहिलेले नाही त्यामुळे उत्पादनात वाढ होईल असे ...
आता पर्यंत कृषी विभागाकडून याबाबत जनजागृती केली जात होती पण आता प्रत्यक्ष वेळच तशी आल्याने शेतकऱ्यांनी हा बदल स्वीकारला आहे. म्हणूनच यंदा उन्हाळी हंगामात मोठी ...
हंगामातील गहू, हरभरा या पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे उत्पादनात घट तर होणारच आहे पण उत्पादनावर झालेला खर्च तरी पदरी पडतो की नाही अशी ...
खरीप हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आहे. असे असले तरी कापूस अजूनही वावरातच उभा असून शेतकरी फरदड कापसातून उत्पन्न घेण्याच्या तयारीत आहे. परंतू, फरदड कापसामुळे शेतजमिनीचेच ...
उगवण होण्यापूर्वीच रब्बी हंगामातील पिकांवर अवकाळी पावसाचे सावट होते. खरीपात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या नियोजनावर पाणी फेरले गेले होते. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ...
अता जिल्ह्यासह कोकणातही वातावरण स्वच्छ असल्याने पुन्हा आंब्याला मोहोर लागण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याच अनुशंगाने कोकण कृषी विद्यापीठाने फवारणीचे वेळापत्रकच जाहीर केले आहे. ...
नाही म्हणलं तरी, सततच्या पावसामुळे केवळ फळबागा आणि खरीपातील पिकांवरच परिणाम झाला नाही तर रब्बी हंगामातील पेरण्याही तब्बल महिन्याने लांबलेल्या आहेत. मराठवाड्यात सध्या सरासरीच्या क्षेत्रावर ...
केवळ वातावरणच नाही तर तेलबियांच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांनी सुर्यफूलाला पसंती दिलेली आहे. शिवाय यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने सिंचनाचा प्रश्न मिटलेला आहे. त्यामुळे शेतकरी हे वेगवेगळा ...