ओबीसींची नक्की लोकसंख्या किती हा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे जनगणना होणे गरजेचे असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी आरएसएसचे भैय्याजी जोशी यांच्यावर देखील ...
ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी मोर्चा काढण्यात आला. कार्यकर्ते सैरभेर झाले आहेत. अडीच वर्ष मविआ सरकारने ओबीसींच्या राजकिय आरक्षणाचा खेळ खंडोबा केला ...
महाराष्ट्रातील 346 जातींचा समावेश असलेल्या 52 टक्के ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे. त्या आरक्षणासहित निवडणुका झाल्या पाहिजेत. मविआचं षड्यंत्र ओबीसींनी लक्षात ...
आज मुंबईत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीत मविआमधील धुसफूसीवर खलबतं होण्याची शक्यता आहे. मात्र राज्यात सत्तेत असूनही काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिल्यानं तर्कवितर्कांना उधाण ...
राज्य सरकारनं आपलू बाजू खंबीरपणे मांडली नाही. त्यामुळं ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालं नाही. मध्य प्रदेश सरकारनं ओबीसींची बाजू योग्य पद्धतीनं मांडली. त्यामुळं तिथं ओबीसींना राजकीय ...
Chandrakant Patil : ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सुनावणी चालू असताना सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला 13 डिसेंबर 2019 रोजीच या आरक्षणासाठी तिहेरी चाचणी पूर्ण करण्यास ...
माळी समाजाच्या प्रश्नांवर अभ्यासगट स्थापन करणार आहेत. समाजाच्या विकासासाठी व्हिजन डाक्युमेंट तयार केले जाणार असल्याचं अविनाश ठाकरे यांनी सांगितलं. ते म्हणाले, माळी समाज हा ओबीसीमधला ...