बालभारती पुस्तकातील अंकवाचनातील बदलावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.
बच्चू कडू हे जसे त्यांच्या आंदोलनामुळे परिचीत आहेत, तसेच ते त्यांच्या बिनधास्तपणासाठीही ओळखले जातात. सध्या बच्चू कडूंचा एक TikTok व्हिडीओ व्हायरल होत आहे.