गेल्या चार महिन्यापासून कांद्याच्या दरात कमालीची घट झाली आहे. रात्रीतून कांद्याचे दर बदलतात यावेळी मात्र दिवसेंदिवस घटत आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी वाढीव दराची प्रतिक्षा ...
गेल्या चार-पाच महिन्यांपासून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना कांदा उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने विक्री करावी लागत आहे. सरकारचे कांदा दराबाबतचे धोरण ठरवलेले नाही. आतापर्यंत निर्यातीच्या धोरणावर दर ...
शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी राज्यातील कृषी विद्यापीठेही महत्वाची भूमिका निभावत आहेत. नाशिक, नगर भागात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची गरज ओळखून दरवर्षी विद्यापीठाच्या माध्यमातून बियाणांची निर्मिती केली जाते. यंदा ...
गेल्या काही वर्षापासून कांदा हा केवळ जीवनाश्यकच आहे असं नाही तर कांदा दराबाबत राजकारणही ढवळून निघू लागले आहे. शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेने तर खळबळजनक ...
पावसाळ्यात ताडपत्रीला अधिकची मागणी ही ठरलेलीच आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी बी-बियाणांपूर्वी या ताडपत्रीची खरेदी करण्यास पसंती दिली आहे. शेतीमालाचे ...
कोणत्याही परिषदेचे आयोजन हे त्यासंबंधीचे प्रश्न मिटवण्यासाठीच केले जाते. यापूर्वी ऊस परिषद, सोयाबीन परिषद पार पडल्या आहेत. आता निफाड तालुक्यातील रुई गावात ही परिषद पार ...
नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याला अधिकचा दर मिळावा म्हणून कांद्याची साठवणूक ही चाळीत केली जाते. राज्यात सर्वाधिक कांदाचाळ ही नाशिक जिल्ह्यातच आहेत. सुरेश पाटील व प्रकाश पाटील ...
भीमा फिक्कट लाल जातीच्या कांद्याचा रंगही फिक्कट असतो. उत्पादनाच्या दृष्टीने हाच कांदा योग्य असून लागवडीपासून छाटणीपर्यंत योग्य नियोजन झाले तर शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन मिळते. याची ...
कांद्याच्या दरात चढ-उतार हा ठरलेलाच आहे पण तब्बल गेल्या अडीच महिन्यापासून कांदा दरात घसरण सुरु राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. मार्च महिन्यापासून सुरु असलेली घसरण ...