कांद्याचे उत्पादन घेताना केवळ बाजारभावाचा विचार केला जातो. कांदा नगदी पीक असून त्यामधून किती रुपये मिळतात हेच पाहिले जाते. त्यामुळे गुणवत्तेपेक्षा त्याचे उत्पादन किती यावरच ...
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी वीज मोफत देणार असल्याची घोषणा केली होती. मोफत सोडाच पण या भारनियमनातून मुक्त करा असेच म्हणण्याची वेळ आता आली आहे. केवळ ...
कधी नव्हे ते यंदा कांद्याचे दर हे टिकून राहिले होते. त्यामुळे नुकसान अथवा फायदा या तत्वावर आता केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात कांद्याच्या क्षेत्रामध्ये ...
फेब्रुवारीच्या मध्यावरच विहिरींनी तळ गाठला असून पीक जोपासण्यासाठी चक्क टॅंकरद्वारे पाणी विकत घेण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे.हे वाक्य ऐकूणच डोक चक्रावून जाईल. कारण यंदा सरासरीपेक्षा ...
मध्यंतरी अवकाळी पावसामुळे फळबांगाचे नुकसान झाले होते. त्यामधूनच शेतकरी अद्यापही सावरलेला नाही. अशातच अवकाळी पावसानंतर वातावरणातील बदलामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे तर काढणीला आलेल्या पिकाला ...