देशातून शेतीमालाच्या निर्यातीमध्ये मोठा वाढ होत आहे. त्यामुळे परकीय चलनाचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे. खाद्यपदार्थांबरोबरच धान्य, भाजीपाला, फुले, फळांच्या निर्यातीमध्येदखील लक्षणीय वाढ होत आहे. शेतीपध्दतीमध्ये ...
जालना ते हडपसर या रेल्वेची आज सुरुवात झाली. त्याप्रमाणेच जालन्यातून आज आसामसाठीची किसान रेल्वेही पहिल्यांदाच धावली. या रेल्वेतून 351 टन कांदा आसामकडे रवाना करण्यात आला. ...
मराठवाड्यातील जनतेसाठी आज दोन मोठ्या रेल्वे सुरु करण्यात आल्या. नांदेड ते हडपसर ही रेल्वेसेवा सुरु झाली. तसेच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी म्हणजे जालना ते ओरिसा अशा ...
भारत सरकारनं कांदा निर्यातीवर बंदी आणल्यानंतर अमेरिका आणि जपाननं आपल्याविरोधात भूमिका घेत जागतिक व्यापार संघटनेत तक्रार केली आहे. दोन्ही देशांनी कांदा निर्यातीवर कोणतीही पूर्वसूचना न ...
Onion market | सध्या कोरोनामुळे अनेक देशात लॉकडाऊन असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर कांद्याला फारशी मागणी नाही. दरवर्षी भारतामधून 37 हजार कंटेनरद्वारे कांद्याची निर्यात केली जाते. ...
गेल्या वर्षाच्या अखेरीस भारत देशांतर्गत गरजा भागवण्यासाठी कांद्याची आयात करत होता. परंतु, या वर्षाच्या सुरूवातीपासूनच त्याची निर्यात सुरू झाली आहे. ...