सध्या राज्यभरातील बाजारपेठेतून नाफेडकडून कांद्याची खरेदी केली जात आहे. कमी भावात कांद्याची खरेदी करुन त्याची साठवणूक करायची आणि बाजारपेठेतले दर वाढतच पुन्हा साठवणुकीतला कांदा बाहेर ...
गेल्या काही वर्षापासून कांदा हा केवळ जीवनाश्यकच आहे असं नाही तर कांदा दराबाबत राजकारणही ढवळून निघू लागले आहे. शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेने तर खळबळजनक ...
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी वीज मोफत देणार असल्याची घोषणा केली होती. मोफत सोडाच पण या भारनियमनातून मुक्त करा असेच म्हणण्याची वेळ आता आली आहे. केवळ ...
कोणत्याही परिषदेचे आयोजन हे त्यासंबंधीचे प्रश्न मिटवण्यासाठीच केले जाते. यापूर्वी ऊस परिषद, सोयाबीन परिषद पार पडल्या आहेत. आता निफाड तालुक्यातील रुई गावात ही परिषद पार ...
कांद्याच्या दरात तर घसरण झालीच आहे पण सध्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतीकामासाठी कोणी धजतच नाही. केवळ कांदा काढणीच नाही तर पुन्हा छाटणी ...
शेतीमालाच्या दरात वाढ झाली की गाजावाजा तर होणारच. अशीच चर्चा सध्या लिंबाच्या दराबाबत सुरु आहे. राज्यातील मुख्य बाजारपेठात तब्बल 200 ते 250 रुपये किलो असा ...
कांदा दरातील घसरण थांबण्याचे नाव घेत नाही. दरवर्षी उन्हाळ्यात कांद्याचे दर वाढतात पण यंदा परस्थिती बदलले आहे. खरिपातील लाल कांद्याची आवक संपल्यानंतर सुरु झालेली घसरण ...
कांद्याच्या दराचा लहरीपणा शेतकऱ्यांना माहिती असूनही दिवसेंदिवस कांदा लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. कधी फायदा तर कधी तोटा हे ठरलेले असतानाही खरीप आणि उन्हाळी हंगामात ...
उन्हाळी हंगामात उत्पादन वाढीच्या अनुशंगाने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक पध्दतीमध्ये बदल केला होता. हंगामाच्या सुरवातीला सर्वकाही सुरळीत होते. शिवाय मुबलक पाणीसाठ्यामुळे उत्पादनात वाढ होईल असा ...
ऊसानंतर सर्वात मोठे नगदी पीक हे कांदा आहे. यामधून मोठे उत्पन्न मिळत असले तरी हे पीक बेभरवश्याचे आहे. शेतकरी प्रयत्नांची पराकष्टा करुन कांदा जोपासतो मात्र, ...