भारतामध्ये स्ट्रॉबेरीची शेती ही उत्तर भारतामध्येच अधिकच्या क्षेत्रावर केली जाते. मात्र, काळाच्या ओघामध्ये आता उत्तर भारतामधील राज्यांव्यतिरीक्त महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेशसह इतर अनेक ...
गेल्या तीन वर्षापासून निसर्गाचा लहरीपणा, बाजारपेठेतील चढउतार याचा परिणाम शेती व्यवसयावर झाला आहे. असे असले उत्पादनवाढीसाठीचे प्रयत्न शेतकऱ्यांनी सोडलेले नाहीत. यातच आता शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना मूर्त ...
निसर्गाच्या लहरीपणा तसा नुकसानीचाच असतो. पण फळ आणि पिकांच्या अवस्थेतील फरकामुळे सध्याचे वातावरण हे रब्बी हंगामातील पिकांसाठी नुकसानीचे ठरत आहे, तर फळबागांना बहरण्यासाठी पोषक आहे. ...
आंबा फळबागांची लागवड करताना महत्वाचे असते ते क्षेत्र. आंब्याच्या एकदा लागवड झाली की, ते अनेक वर्ष उत्पादन देणारे फळपिक आहे. ज्या शेतकऱ्यांना नव्याने फळबाग लागवड ...
जो-तो कोरोनामुळे ओढावलेल्या लॉकडाऊनचा बाऊ करीत असताना या गावातील अॅड सोमेश वैद्य यांच अख्खं कुटूंब हे पेरुची बाग जोपासण्यात दंग होत. ना कोरोनाची भीती ना ...
वाढत्या थंडीचा फायदा हा फळबागांचा मोहर वाढण्यासाठी होणार असल्याचा अंदाज कृषी तंज्ञांनी वर्तवलेला होता. अखेर तो खरा होताना दिसत आहे. कारण कोकणात आंब्याचा दुसऱ्या टप्प्यातील ...
नुकसानीची तीव्रता पाहता लागलीच पंचनामे करण्याचे आदेश राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले होते. वेळप्रसंगी कागदावर नोंदी घ्या पण पंचनाम्यास विलंब होता कामा नये अशा ...
सलग तीन वर्षांपासून कोकणातील शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उत्पादनात घट तर होत आहेच शिवाय फळबागाच्या क्षेत्रावरही याचा परिणाम होत ...
अगोदरच अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय दरवर्षी काढणीनंतर 20 ते 30 टक्के फळांचे नुकसान हे होतेच. त्यामुळे काढणीनंतरचे व्यवस्थापन हे महत्वाचे ...
ग्राहकांसाठी चवदार आणि बागायतदारांसाठी उत्पन्नाच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या या हापूस आंब्यावर गेल्या दोन वर्षांपासून नैसर्गिक संटक बेतत आहे. यंदा तर अवकाळी आणि सततच्या पावसामुळे खरीप ...