खरीप हंगामावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. यंदा तर शेतकऱ्यांना या हंगामातून अधिकच्या अपेक्षा होत्या. गतवर्षी परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा क्षेत्र वाढवून ...
यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसलेला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. असे असले सध्याचे वातावरण हे स्वीट कॉर्न, बेबी कॉर्नच्या लागवडीसाठी उत्तम आहे. ...
पिकांची वाढ आणि उत्पादनासाठी रासायनिक खताचा मारा हा गरजेचाच आहे. यावरच उत्पादन अवलंबून आहे. काळाच्या ओघात सेंद्रीय शेतीचा प्रचार आणि प्रसार केला जात असला तरी ...
रब्बी हंगामात धान पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे खुल्या बाजारपेठेत दर कमी असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावरील हमी भावावरच भर दिला. चुकाऱ्यांसाठी वेळ का ...
यंदा खरिपातील धान पिकांच्या लागवडीला उशिर झाला आहे. यातच पावसामध्ये सातत्य राहिल्याने पिकांची वाढ तर खुंटली आहे पण अजूनही पिके ही पाण्यात आहेत. शेत शिवारात ...
पीककर्ज योजनेपूर्वी आणि आताही शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घेतल्याशिवाय मार्गच नाही. प्रत्येक शेतकऱ्याला पीककर्ज मिळते असे नाही. त्यामुळे 3 टक्के व्याज दराने किंवा दोन धानाच्या पोत्याला ...
काळाच्या ओघात पुणे जिल्ह्यातही पीक पध्दतीमध्ये बदल होत आहे. जिल्ह्यात भातशेतीचे क्षेत्र वाढत आहे. मध्यंतरी सततच्या पावसामुळे लागवड रखडली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून भर पावसात ...
खरीप हंगामात वेळेत धान पिकाची लागवड झाली तर उत्पादनात वाढ होते. त्यामुळे जूनचे मुहूर्त साधण्यावर शेतकऱ्यांचा भर होता. पण जूनमध्ये पावसाने हुलकावणी दिली. तर समाधानकारक ...
खरीप हंगामातील काही क्षेत्रावर धान पिकांची लागवड करताच पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे पिकांची पाहणी करणेही शक्य नव्हते. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने ...
काळानुरुप शेतीचे चित्र बदलत आहे. यापूर्वी नांदेड जिल्ह्यातही गावरान भात शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. पण गेल्या काही वर्षांमध्ये मराठावाड्यावर निसर्गाची कायम अवकृपाच राहिलेली होती. ...