बाळासाहेब ठाकरे यांचे निकटचे सहकारी म्हणून सुधीर जोशी यांनी ओळखले जात होते. त्यांनी तरू वयात असतानाच महापौर पद भूषविले होते, त्यांनीच मुंबईची प्रतिमा कशी असावी ...
राहुल बजाज यांच्या निधनामुळे देशाचं मोठं नुकसान झाले आहे. देशातील उद्योजक आणि सरकार यांच्यातील दुवा निकाळला असून मार्गदर्शन करणारे व्यक्तीमत्व हरपल्याची भावना खासदार सुप्रिया सुळे ...
महाराष्ट्रानं नेहमीच देशासमोर अनेक वेगळे आदर्श ठेवला आहे. अनेक चांगल्या गोष्टींची सुरूवात महाराष्ट्रातून झाली आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतरही राज्याच्या राजकारणातील एक वेगळी संस्कृती बघायला ...
देव कुटुंबियांविषयी आजचा मोठ्या दुःखाचा आहे. माझ्या आयुष्यातील सगळ्या दुःखाचा दिवस. रमेश देव यांचे काल रात्री निधन झाले. वाटलं नव्हतं. याआधीही त्यांना त्रास झाला होता ...
सिंधूताई सकपाळ यांनी महानुभव पंथाचा स्वीकार केला होता. त्यामुळे या पंथांच्या रूढी प्रमाणेच आपले अंत्यसंस्कार व्हावेत ही त्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थीव दफन ...