शेतीमालाचे उत्पादन घटण्यामागे एक ना अनेक कारणे आहेत. लागवडीपासून काढणीपर्यंत योग्य खबरदारी घेतली तरच शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज होणार आहे. उत्पादन क्षेत्र वाढविण्यापेक्षा घेतलेल्या शेतीमालाचे योग्य ...
सीताफळाचा नैसर्गिक बहर हा खरा जून महिन्यात असतो पण पाण्याची उपलब्धता असल्यास उन्हाळ्याच्या सुरवातीलाही बहर हा धरता येतो. या बहरातील काढणी ही जुलै-ऑगस्टच्या दरम्यान असते. ...
रब्बी हंगामातील हरभरा पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे. वातावरणातील बदलामुळे हऱभऱ्यावर घाटीअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. मादीने पानांवर कोवळ्या शेंड्यांवर, फुलांवर कळ्यांवर अंडी घालते. त्यातून दोन, ...
सलग तीन वर्षांपासून कोकणातील शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उत्पादनात घट तर होत आहेच शिवाय फळबागाच्या क्षेत्रावरही याचा परिणाम होत ...
रब्बी हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या असून आता पिकांची उगवण झाली आहे. उत्पादनवाढीसाठी शेतकरी एक ना अनेक पर्याय उपलब्ध करीत असताना मात्र, वातावरणातील बदल आणि अवकाळी ...
अता जिल्ह्यासह कोकणातही वातावरण स्वच्छ असल्याने पुन्हा आंब्याला मोहोर लागण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याच अनुशंगाने कोकण कृषी विद्यापीठाने फवारणीचे वेळापत्रकच जाहीर केले आहे. ...
वातावरणातील बदलामुळे पुणे जिल्ह्यातील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी थेट घडात साचल्याने शेतकऱ्यांना घड हे बांधावर फेकून द्यावे लागले होते. त्यामुळे सध्याची परिस्थिती ...
पिकांमधील आळीचा बंदोबस्त करायाचा असेल तर कामगंध सापळ्याची उभारणी करा इथपर्यंतच आपण ऐकलेले आहे. मात्र, कीडीचे व्यवस्थापन नेमके होते कसे आणि कामगंध सापळ्याची काय भुमिका ...