मुंबई : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. स्फोटकं भरलेल्या एका एसयुव्ही कारने भारतीय लष्कराच्या ताफ्यात आत्मघातकी हल्ला करत
मुंबई: विधीमंडळाचं अधिवेशन म्हटलं की सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातल्या कुरघोडीचं राजकारण आलंच. अधिवेशनाचे सारे दिवस विरोधकांचे असले, तरी शेवटचा दिवस मात्र सत्ताधाऱ्यांचा असतो हे निश्चित.