तुळजापूर : गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांकडून पोलिसांना मारहाण केल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. नुकतंच तुळजापूरमधील युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून एका पोलिसाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली
मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेर संपली. नुकतंच लोकसभा निवडणुकीचा निकालाही जाहीर झाला. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी सोशल मीडियाचा वापर करत जोरदार प्रचारबाजी केली.
मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेर संपली आहे. नुकंतच देशात सात टप्प्यातील मतदान पार पडलं. निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचारबाजी केली. यात फेसबुक, गुगल