वातावरणातील बदलामुळे डाळिंब बागा उध्वस्त झाल्याने जणूकाही शेती व्यवसायच मोडकळीस आला आहे अशी अवस्था सांगोलासह सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. सध्या खरीप हंगामाच्या अनुशंगाने गावस्तरावर ...
वातावरणातील बदलामुळे डाळिंब बागांचे अस्तित्वच संपते की काय अशी स्थिती सांगलीसह सांगोला तालुक्यात झाली आहे. अवकाळीची अवकृपा आणि त्यानंतर 'पिन होल बोरर' आणि मर रोगामुळे ...
यंदा वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा फळपिकांवर झालेला आहे. आंबा आणि द्राक्षाच्या उत्पादनात घट झाली असली तरी सांगोल्यात मात्र, डाळिंब बागा मोडाव्या लागल्या आहेत. तालुक्यातील ...
डाळिंब बागामुळे दुष्काळी आणि खडकाळ भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल झाला होता. गेल्या काही वर्षापासून डाळिंब उत्पादनामुळे सांगोला तालुक्याची वेगळी अशी ओळखही निर्माण झाली होती. ...
अगदी माळरानावरही चांगल्या पध्दतीने येणाऱ्या डाळिंबाकडे शेतकरी वळाले होते. शिवाय अपेक्षित उत्पन्नही मिळत होते. असे असताना यंदा राज्यात डाळिंबाची सरासरी एवढी लागवड झालेली नाही. सरासरीच्या ...