मात्र लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नव्हे तर केवळ राजकारण करण्यासाठी भाजपचे हे आंदोलन करण्यात येत असल्याची टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. औरंगाबादचा पाणी प्रश्न भाजप ...
विविध समस्येमुळे अनेक नागरिकांनी पुण्यातील सर्वात महागड्या भागात गुंतवणूक करण्याच्या आणि राहण्याच्या निर्णयावर पुनर्विचार केला आहे, परंतु या भागातील राजकीय नेतृत्व फारसे या मुद्द्याकडे गांभीर्याने ...
गावकऱ्यांना 18 किलोमीटरचा प्रवास पायी किंवा दुचाकी वाहनाने करावा लागतो. मुरकुटडोह दंडारी गावाची लोकसंख्या जवळपास 700 च्या आत आहे. या गावाला लागून मध्य प्रदेश, छत्तीसगढ ...
उन्हाळ्यात घामोळ्या येण्याची समस्या सामान्य आहे. मात्र, या घामोळ्यांचा त्रास सामान्य नाहीये. त्यामुळे होणारी जळजळ आणि खाज तुम्हाला त्रासदायक ठरते. डॉक्टरांच्या उपचाराव्यतिरिक्त आपण हर्बल तेलाशी ...
नागरिक (Citizens) सध्या दुहेरी समस्येमध्ये अडकले आहेत. भटक्या कुत्र्यांचा (Stray dogs) त्रास होतो त्यांचा बंदोबस्त करा, अशी तक्रार केली असता अधिकारी सांगतात त्यांना बिस्किट (Biscuits) ...
200 लिटर पाण्यासाठी 60 रुपये मोजावे लागत आहेत. तर 15 लिटर पिण्याच्या पाण्यासाठी 10 रुपये मोजावे लागतात. शेतामध्ये दिवसभर कष्ट करून मजुरांला 100 रुपये मिळतात. त्यामधून पाण्यावर खरंच ...
Oily food tips: तेलकट अन्न पदार्थ हे अनेक लोकांच्या आहाराचा प्रमुख भाग आहे. अनेकजणांना असे पदार्थ खाण्यास प्रचंड आवडतात. तर काही जणांना बळजबरीने खाऊ घातले ...
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात हत्ती, गवे, बिबट्या आणि त्यानंतर आता अस्वलांचा वावर वाढल्याने चंदगड तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान ...
जोडीदारासोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) बनवताना अनेक गोष्टींची काळजी (Care) घेणे खूप महत्वाचे आहे. जर त्यावेळी तुम्ही काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला अनेक समस्यांना ...
हिवाळ्याच्या हंगामात त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपण काही खास घरगुती उपाय केले पाहिजे. आपल्या स्वयंपाक घरामध्ये असे अनेक घटक आहेत. ज्याचा ...