धामनगाव तालुक्यातील रमेशराव साखरकर हे केवळ शेतामध्ये राबतच नाहीतर वेगवेगळे प्रयोगही करतात. उत्पादनवाढीसाठी काळाच्या ओघात शेती व्यवसायात बदल झाला असला तरी साखरकर यांनी गावरान बियाणाकडे ...
शेती व्यवसयातून अधिकचे उत्पन्न तर सोडाच पण जगणेही मुश्किल होते असे म्हणणाऱ्यांना येवला तालुक्यातील अनिल धनगे व त्याचा मित्र किरण पवार यांनी दाखवून दिले आहे ...
शेती व्यवसाय हा पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. गेल्या तीन वर्षापासून अनियमित पाऊस होत असल्याने उत्पादनाची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे शेतकरी हंगामी पिकांचाही आधार घेत ...
राज्यात मराठवाडा हे रेशीम शेतीचे मुख्य केंद्र बनत आहे. विशेषत: जालना येथील वाढते क्षेत्र आणि बाजारपेठेचा आधार केवळ मराठावड्यातील शेतकऱ्यांनाच नाही तर आता उत्तर महाराष्ट्रातील ...
उन्हाळी हंगामातील सोयाबीनची उत्पादकता ही कमी असते असे सांगितले जात होते पण झाले उलटेच. पोषक वातावरणामुळे बिगर हंगामातही उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न हा यशस्वी ठरला आहे. ...
शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी राज्य सरकारही अनेक योजना राबवत आहे. शेतकऱ्यांच्या परिश्रमाला निसर्गाची साथ मिळाली तर शेती तोट्यात नाही उलट शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल अशीच ...
बाजारपेठेतील बियाणांची उगवण झाली पण शेंगाच लागल्या नाहीत अशा सोयाबीनबाबत तक्रारी ह्या ठरलेल्या आहेत. यंदा तर पावसामुळे गतवर्षीच्या सोयाबीनचा दर्जा ढासळलेला आहे. त्यामुळे बियाणे कितपत ...
शेती व्यावसायाला कमर्शियल अॅंगल दिला तर काय होऊ शकते हे डॉ. पंकज दोशी यांनी दाखवून दिले आहे. गेल्या तीन वर्षापासुन दरमहा ही फुले हैद्राबाद, दिल्ली, ...
सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत शेतकरी गट यांना सहभागी होता येणार आहे. यंदाच्या खरीप हंगामापासून या स्पर्धेची सुरवात होणार आहे.यामध्ये 20 शेतकऱ्यांचा मिळून एक गट ...
सातारा जिल्ह्यात सुपिक शेतजमिनी आणि मुबलक पाणी यामुळे पीक पध्दतीमध्ये बदल हा ठरलेलाच आहे. या भागात उसानंतर आले हेच सर्वात मोठे नगदी पीक आहे. मात्र, ...