हमीभाव केंद्राकडे पाहण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टीकोन हळूहळू का होईना बदलत आहे. रब्बी हंगामात हरभऱ्याचे उत्पादन वाढल्यामुळे खुल्या बाजारपेठेतील दर स्थिरच आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये हरभऱ्याचे दर ...
रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम हा खत आयातीवर झाल्यामुळे यंदा खताच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. युध्दाचा जसा हा प्रतिकूल परिणाम झाला आहे त्याच ...
अवकाळी, ढगाळ वातावरण यासारख्या नैसर्गिक संकटाचा सामना करीत रब्बी हंगामातील पिकेही अखेर अंतिम टप्प्यात आली आहेत. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात सध्या सुगीची लगबग सुरु असून ढगाळ ...
'ई-पीक पाहणी' प्रणाली सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांनाच पीकपेऱ्याची नोंदणी करावी लागत आहे. गत खरिपापासून ही प्रणाली राबववी जात आहे. खरीप हंगामात राज्यभरातील जवळपास 84 लाख शेतकऱ्यांनी ...
यंदा उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत आहे. उन्हाळी सोयाबीनचा सर्रास वापर हा खरीप हंगामातील बियाणासाठी केला जातो. मात्र, हे करीत असताना एक विशिष्ट प्रक्रिया आहे ...
राज्यात अनेक ठिकाणी वीजतोडणी करण्यात आलीय. थकीत वीजबाकी भरावी यासाठी महावितरणाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. माात्र याचा थेट फटका रब्बीच्या पिकांना आणि शेतकऱ्यांना बसत ...
एक वर्षाहून अधिक काळ कोरोना संसर्ग सुरु असला तरी देशातील शेतकऱ्यांनी कामात खंड पडू दिलेला नाही. Farmers and Agriculture Labourers worked during corona time ...