
चाकरमानी संतापले, रेल्वेचा दरवाजा न उघडल्यानं लाथांचा वर्षाव
कोकणातून (Kokan) 5 दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर (Ganeshotsav) चाकरमानी मोठ्या संख्येने मुंबईकडे निघाले आहेत. मात्र, वाहतूक कोंडीने (Traffic Jam) त्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे पाहायला मिळाले.