स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान यांनी सांगितले की सर्व 107 च्या ड्रोन सर्वे झाले आहेत. सर्व रस्त्यांचे काम निविदेतील अटीनुसार 9 महिन्यांत पूर्ण होतील. ...
उष्णतेने अंगाची काहिली होत आहे. परिसरात वादळ वारा सुरू होताच महावितरणची वीजसुद्धा गुल झाली होती. पावसाने थोडा वेळ हजेरी लावल्यावर वातावरणात गारवा पसरला. ...
रत्नागिरी जिल्हयात आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. या पवासामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेवटच्या टप्प्यातील आंब्याला या पावासाचा फटका बसला आहे. ...
निसर्गाचा लहरीपणा असला तरी उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. खरिपातील नुकसानीनंतर उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांनी सर्वकश प्रयत्न केले आहेत. यंदा नांदेडमध्ये ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने ...
बारामतीमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून, पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे. ...
सलग 30 दिवस उष्णतेची लाट कायम राहिल्याने नांदेडकरांच्या दैनंदिन जीवनावर विपरित परिणाम झाला होता. मात्र कालपासून वातावरणात बदल झाला असून कमाल पारा 39 अंशावर घसरला. ...
नागपूरसह विदर्भाच्या काही भागात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. ...
Nitesh Rane: राज्य सरकार व पालिका प्रशासन यावर काही क़ायम स्वरूपी धोरण आखणार आहें का? नागरिकांना संभाव्य आपत्तीकाळात काय खबरदारी घेतली पाहिजे यावर काही जनजागरण ...