मराठी बातमी » Rajnath Singh tv9
जयपूर: पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. 14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर दोन दिवसांनी ...
नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्याप्रकरणी देशभरात संतापाची लाट आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी टीव्ही 9 शी एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली. पुलवामा हल्ल्यानंतर सरकारची भूमिका, ...