भारताचा आर्थिक विकास दर (GDP) घसरल्याने प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला.
अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अर्थव्यवस्थेत पुन्हा तेजी निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच मदतीची घोषणा करण्याची शक्यता आहे.