अतिवृष्टी, अवकाळी आणि पुन्हा बोंडअळीचा प्रादुर्भाव यामुळे कापूस उत्पादनात घट झाली असली तरी जे पिक शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे त्याचे खऱ्या अर्थान चीज होत आहे. ...
हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात खरिपातील महत्वाची असलेले सोयाबीन आणि कापसाने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा दिला आहे. आतापर्यंत केवळ नुकसानच झाले होते पण या दोन्ही पिकांच्या दरात ...
राज्यातील सर्वच खरेदी केंद्रावरील स्थिती बदलली असून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमधील केंद्रावर तर 9 हजार 900 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी दर मिळालेला आहे. ...
सोयाबीन दराची जी अवस्था मराठवाड्यात आहे अगदी त्याच्या उलट स्थिती ही कापसाची खानदेशात आहे. दोन्हीही पिके खरीप हंगामातील. मध्यंतरीच्या पावसाचा फटका दोन्ही पिकांनाही बसलेलाच असे ...