अनिल बोंडे म्हणाले, कोणताही घोटाळा असो त्याची फाईल बंद करू नये. जोपर्यंत त्यामध्ये काही केलेले नाही असं सिद्ध होईल किंवा शिक्षा झाली पाहिजे. कारण ही ...
यावेळी त्यांनी बोलताना शिवसेना कमबॅक करणार करेल असा विश्वास दाखवला आहे. तर हे सरकार लवकरच पडेल. तसेच या सरकारमध्ये निष्ठेला कोठेही स्थान देण्यात आलेलं नाही. ...
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज अलिबागच्या (Alibaug) दौऱ्यावर आहेत. मात्र आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यावरून आरोप- प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना दिसून येत आहे. ...
सुनिल प्रभू यांनी मी शिवसेनेचा मुख्य प्रतोद आहे, तशी विधिमंडळाच्या दफ्तरी नोंद आहे. त्यामुळे तो शिवसेनेच्या सर्व 55 आमदारांना लागू आहे असं म्हटलं आहे. ...
आजपासून पावसाळी अधिवेश (Monsoon session) सुरू होत आहे. अधिवेशन म्हटलं की विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण आलेच. अधिवेशनामध्ये विरोधक कायमच सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याच्या प्रयत्न ...
दरम्यान गुलाबराव पाटील यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. ते जळगाव मध्ये बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देताना म्हटलं आहे की, जिल्ह्याच्या ...