
पृथ्वी शाॅनंतर महाराष्ट्राचा आणखी एक स्फोटक सलामीवीर तयार
237 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय अ संघाने (India A) आठ विकेट्स राखून विजय मिळवला. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), शुबमन गिल (Shubman Gill) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी केवळ 33 षटकातच भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.