'विकेल तेच शेतामध्ये पिकलं' तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास वेळ लागणार आहे. मात्र, हा बदल घडून येण्यासाठी योग्य वेळ आणि चांगल्या पर्यायाची आवश्यकता असते. रेशीम ...
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीला घेऊन आतापर्यंत घोषणांचा पाऊस झाला मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी त्या अनुशंगाने काहीच पडले नाही. मात्र, शेती व्यवसयातील बदल केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ ...
आता तीन महिन्यानंतर या अभियानाला यश आले आहे. कारण राज्यात किमान 5 हजार एकरावर तुती लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. पण शेतकऱ्यांचा सहभाग वाढल्याने 27 ...
गेल्या 5 ते 6 वर्षातील शेतकऱ्यांचा अनोखा प्रयोग आणि रेशीम संचालनालयाच्यावतीने करण्यात आलेली जनजागृती आता कामी आली आहे. कारण रेशीम कोष उत्पादनात महाराष्ट्राने कर्नाटक राज्याला ...
रेशीम उद्योग एक शेती पूरक उद्योग आहे. सध्या विकास महामंडळाकडून सबंध राज्यभर महोरेशीम अभियान सुरु आहे. यामाध्यमातून रेशीम शेतीचे क्षेत्र वाढवून उत्पन्नाचा एक शाश्वत स्त्रोत ...
ल्या दोन वर्षातील स्थिती वगळता मराठवाडा तसा दुष्काळी भाग म्हणूनच ओळखला जातो. त्यामुळे हंगामी पिकांचे उत्पादन वाढणे तसे कठीणच. पण बदलत्या परस्थिती प्रमाणे येथील शेतकऱ्यांनीही ...
पारंपारिक शेतीमधून उत्पादनात घट आणि शेतकऱ्यांच्या पदरी केवळ परीश्रमच येत आहेत. त्यामुळे शेती पध्दतीमध्ये बदल व्हावा याअनुशंगाने रेशीम शेतीबाबत जनजागृती केली जाणार आहे. रेशीम विकास ...
गेल्या आठ दिवसांपासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोष खरेदीला सुरवात करण्यात आली आहे. त्याअनुशंगाने जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातूनही व्यापारी आता खरेदीसाठी बीडमध्ये दाखल होत ...
रेशीम उद्योगात तर हा जिल्हा मराठवाड्यात आघाडीवर आहे. येथील उत्पादन पाहून आता बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम खरेदी कोष बाजारपेठ सुरु होणार आहे. त्यामुळे ...