करमाळा तालुक्यातील उजनी धरणाकडच्या परिसरात केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. उजनीचे पाणी असल्याने येथील शेतकऱ्यांनी ऊसापेक्षा केळीवर अधिक भर दिला आहे. असे असताना गेल्या ...
उत्पन्न वाढीसाठी पारंपरिक शेती पध्दतीचा उपयोग नाही तर शेतकऱ्यांनी प्रयोगशील असणे गरजेचे आहे. शेती व्यवसायाला सुरवात करतानाच बिरजदार यांनी हे सूत्र अंमलात आणले होते. त्यामुळेच ...
सागरने कला शाखेत पदवीधर आहे, तर सोमेशने विज्ञान शाखेतून अॅग्रीचे शिक्षण पुर्ण केले आहे. नोकरीच्या मागे न धावता दोघांनीही शेतात पारंपरिक पिके घेण्याच्या पद्धतीला छेद ...
शेती व्यावसायाला कमर्शियल अॅंगल दिला तर काय होऊ शकते हे डॉ. पंकज दोशी यांनी दाखवून दिले आहे. गेल्या तीन वर्षापासुन दरमहा ही फुले हैद्राबाद, दिल्ली, ...
तांदूळवाडी गावातील सुनील चव्हाण या शेतकऱ्याला त्यांच्या 6 एकर शेतात लावलेल्या कलिंगड्याच्या पिकातून 51 दिवसांत 51 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. ...