वाढीव उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना पेरणीनंतरच नाही तर पेरणीच्या पुर्वीही योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. पेरणीसाठी त्या पिकाचे बियाणेही तेवढेच महत्वाचे आहे. शिवाय पेरणारे बियाणेच ...
खरीप हंगामात जसे सोयाबीन हे महत्वाचे पीक आहे त्याप्रमाणेच तुरीच्या उत्पादनातही महाराष्ट्र राज्याची महत्वाची भुमिका आहे. उत्पादनातून आर्थिक फायदा तर होतोच शिवाय विविध अंगाने तूर ...