सोयाबीन हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी सबंध हंगामात सोयाबीन हे चर्चेतले पीक राहिले आहे. आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात विक्रमी दर मिळेल असा विश्वास शेतकऱ्यांना होता. ...
बाजारपेठेतील शेतीमालाचे दर कधी कमी-जास्त होतील हे सांगता येत नाही. शेतीमालाच्या किंमतीवर सरकारच्या निर्णयाचाही मोठा प्रभाव असतो. तसाच प्रकार सध्या तुरीच्या बाबतीत होताना पाहवयास मिळत ...
तब्बल महिन्याभरापासून सोयाबीनचे दर हे स्थिरावलेले आहेत. त्यामुळे शेतकरीही गरजेनुसार विक्री अन्यथा साठवणूक असा दुहेरी खेळ करुन सावध राहत आहे. पण सोयाबीन याच दरावर स्थिर ...
सोयाबीन हंगाम सुरु होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी अपेक्षित आवक झालेली नाही. केवळ शेतकरीच नाही तर व्यापाऱ्यांनीही सोयाबीनची साठवणूक केलेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ...
मराठवाड्यातच नव्हे तर सबंध राज्यात सोयाबीनची मुख्य बाजारपेठ म्हणून लातूरची वेगळी अशी ओळख आहे. येथील सोयाबीनच्या दरावरच इतर बाजार समित्यांचे दर ठरतात. यातच जिल्ह्यासह लगत ...
गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातही ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्ष पावसाला सुरवात झाली नसली तरी वातावरणातील बदलाचा चांगलाच धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. काढणी, मळणी आणि ...
गेल्या 10 दिवसांमध्ये केवळ दोनच दिवस सोयाबीनचे दर हे स्थिर राहिले होते. त्यामुळे साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. पण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दरातील लहरीपणा ...
सोयाबीनच्या दराची वाटचाल विक्रमी दराकडे होत असतानाच रशिया-युक्रेनमध्ये सुरु झालेले युध्द आणि जागतिक बाजार पेठेत वाढलेली मागणी या गोष्टा दर वाढीला पोषक ठरत आहेत. त्यामुळे ...
आठ दिवसांपासून कृषी क्षेत्रात केवळ सोयाबीनच्या वाढत्या दराचीच चर्चा सुरु आहे. आज (गुरुवारी) देखील सोयाबीनच्या दरात वाढ कायम राहिलेली आहे. एकवेळ सोन्या-चांदीच्या दराचा शेतकऱ्यांना विसर ...
हंगामात प्रथमच सलग आठ दिवस सोयाबीनचे दर हे स्थिर राहिलेले आहेत. खरीप पिकांचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, सुरवातीपासून सोयाबीनच्या चढत्या-उतरत्या दरामुळे बेंचमार्क असलेल्या बाजार ...