जून महिन्यात घर खरेदी विक्रीच्या व्यवहारांमधून मिळणाऱ्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहिमध्ये महसूल 113 टक्क्यांनी वाढला आहे. ...
यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच खत-बियाणांचा तुटवडा होतो. त्यामुळे पेरणी सुरु होईपर्यंत हा पुरवठा जिल्हा निहाय होणे गरजेचे होते. पण सरकारचे लक्ष राज्यातील राजकीय घडामोडींनीच वेधले गेले ...
'ई-पीक पाहणी' नेमकी करायची कशी याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्मार्ट फोनचा वापर करुन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा ...
शेततळ्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. शिवाय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलचा वापर सहज शक्य असला तरी अद्यापपर्यंत याबाबत मार्गदर्शक सुचना मिळालेल्या नाहीत. ...
Renaming city Procedure: उद्धव ठाकरे यांच्या सरकारने जाता जाता औरंगाबादचे 'संभाजीनगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशीव' असे नामाकरणं केले? पण मंत्रिमंडळाचा निर्णय आणि घोषणा झाल्याने लगेच या ...
डोंगरमाथा ते पायथा वाहून जाणारे पावसाचे पाणी मुरवण्यासाठी राज्यात ही जलयुक्त शिवार योजना राबवण्याचा निर्णय युती सरकारच्या काळात झाला होता. जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे असताना ...
महसूल विभागाच्या माध्यमातून जमिनीच्या प्रकारानुसार बिन शेतीचा दंड, शेतसारा, नजर अंदाजे रक्कम आदी प्रकारचे कर, गाव नमुना हा क्रमांक 17 प्रमाणे वसुल केला जातो. त्याचे ...
इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास 'राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजने'अंतर्गत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना दीड लाख रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. ...
बुलडाणा : विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हे काही समर्थक आमदारांना घेऊन गुजरातमध्ये (Gujarat) गेले. सुरतमधील ली मेरिडीयन हॉटेलमध्ये ते पोहचले. या बंडामागे भाजपचा हात ...
किशोर जोरगेवार म्हणाले, राज्याच्या राजकारणात वेगळी घटना घडत आहे. सर्व अपक्ष आमदार बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. काय काय घडत आहे, काय काय होऊ शकते. याचा ...