ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. शिवाय या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्रच नाही तर मराठवाड्यात देखील क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. ...
केवळ मराठावाड्यातच नाही तर उत्तर महाराष्ट्रामध्येही ऊसाला आग लागल्याच्या घटना घडत आहेत. ऊस गाळपापेक्षा आगीच्या भक्ष्यस्थानीच अधिक जात आहे. इगतपुरी तालुक्यात तर महावितरणचा असा काय ...
कधी नव्हे ते मराठवाड्यात ऊसाचे क्षेत्र आणि उत्पादन दोन्हीही वाढले आहे. ऊस म्हणलं की पश्चिम महाराष्ट्र ही परंपरा यावेळी मोडीत काढण्यात आली आहे. यंदा मराठवाड्यात ...
पाणीसाठा मुबलक प्रमाणात असल्यावर शेती व्यवसायात काहीही अशक्य नाही. याचा प्रत्यय यंदाच्या उन्हाळी हंगामात येऊ लागला आहे. खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात ...
लासलगाव : ऊस गाळप हंगामाच्या अंतिम टप्प्यात ऊस साखर कारखान्यावर जाण्याऐवजी फडातच त्याची राखरांगोळी होण्याच्या घटना वाढत आहेत. महावितरणच्या गलथान कारभारामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत ...
अहमदनगर : जसे जसे ऊसाचे गाळप वाढत आहे तसे दुसरीकडे ऊसाला आगीच्या घटनांमध्येदेखील वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून यामध्ये वाढ झाली असून अधिकतर घटना ...
महावितरणकडून काही आर्थिक मदतही मिळेल असा आशावाद या शेतकऱ्यांना आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात वेगळाच प्रकार समोर आला आहे. शेजाऱ्यानेच आकसापोटी तोडणी आलेल्या ऊसाला ...
सध्या ऊसाचा गाळप हंगाम सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसतोड कधी होतेय याची भ्रांत असताना मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मात्र, वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागत आहे. ऊस तोडणीला ...
ऊस लागवडीपासून शेतकऱ्यांना चिंता असते ती उत्पादन वाढीची. याकरिचा एक ना अनेक पर्यायांचा अवलंब केला जातो. कारण उताऱ्यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. ऊस उत्पादन वाढीसंदर्भात ...
महाराष्ट्रात ऊसाचे पीक हे तीन हंगामात घेतले जाते. यामध्ये आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू हंगामी असे प्रकार आहेत. ऊसाचे पीक हे वर्षभर शेतात उभे असते, त्यामुळे ...