कोरेगाव तालुक्यातील चिंचणेर येथील शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे यांच्या शेतात ऊसतोड कामगार हे दाखल झाले होते. पण ऊसाच्या फडात अधिकचा पालापाचोळा असल्याचे सांगत त्यांनी ...
राज्यातील ऊस गाळप हंगाम यंदा लांबणीवर पडला आहे. अतिरिक्त उसामुळे ही स्थिती उद्भवली आहे.यामध्येच मराठवाड्यात गाळपाविना अधिकचा ऊस शेतातच उभा आहे. यंदा क्षेत्र वाढल्याने ही ...
शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल पाच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द ...
यंदाच्या हंगामात ऊसाला आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अधिकतर घटना ह्या शॉर्टसर्किटमुळे घडल्याचे समोर आले आहे. पण आता शेतकरीच अशा घटना घडवून आणत आहेत. ...
ऊस गाळप हंगामाचा सुरवातीचा काळ शेतकऱ्यांसाठी आणि साखर कारखान्यांसाठी अगदी सुखकर होता. पण अंतिम टप्प्यात सर्वकाही व्यर्थ ठरत आहे. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न तर कायम आहेच ...
बीड : आता मराठवाड्यातील अतिरिक्त ऊसाची तोड होते की हा ऊस जळून खाक होतो अशीच शंका उपस्थित होणाऱ्या घटना मराठवाड्यात घडत आहे. गेल्या काही दिवसांपासून ...
बीड : यंदा विक्रमी गाळपापेक्षा फडातच ऊस किती जळाला याची चर्चा अधिक रंगू लागलेली आहे. कारण अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम असताना शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आगीच्या घटनांमध्ये ...
नांदेड : साखर कारखान्यांकडे सादर केलेल्या लागण तारिखनुसार जर ऊसतोड झाली असती तर आज मराठवाड्यातील चित्र काही वेगळे राहिले असते. ऊस हे सर्वात मोठे नगदी ...
संकटे आली की चोहीबाजूने येतात याचा प्रत्यय सध्या नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून अवकाळीमुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. बागा ...