यंदा अतिरिक्त ऊसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आगामी गाळप हंगामात प्रति दिवसाची गाळप क्षमता ही 25 हजार टनांनी वाढवली जाणार आहे. शिवाय ऊसाचे ...
राज्यात अतिरिक्त ऊसाचा सर्वाधिक प्रश्न हा मराठवाड्यात निर्माण झाला होता. अतिरिक्त उसाला घेऊन बीडमध्ये तर एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. या विभागातील जालना, उस्मानाबाद आणि ...
अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा अचानक वाढलेले ऊसाचे क्षेत्र आणि साखर कारखान्याचे बिघडलेले नियोजन यामुळेच झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप केले आहे. ...
4 महिन्याचा गाळप हंगाम यंदा कधी नव्हे तो 7 महिने सुरु राहिला होता. उत्पादनाबरोबरच यंदा ऊसाच्या क्षेत्रातही वाढ झाल्याचे हे परिणाम आहेत. शिवाय साखऱ कारखान्यांनी ...
मराठवाड्यात कधी नव्हे ते ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली मात्र या सर्वात मोठ्या नगदी पिकाचा फायदा शेतकऱ्यांना म्हणावा त्या प्रमाणात झाला नाही. कारण ऊस लागवड करुन ...
आतापर्यंत ऊस तोडणीचे कामे उरकून घेण्यासाठी उसतोड कामगारांबरोबर फडात हार्वेस्टरही असायाचे. आता मे महिन्यात ऊस तोड कामगारांचा आणि टोळीवाल्यांचा करार हा संपला आहे. त्यामुळे ते ...
गेल्या 6 महिन्यापासून सुरु असलेले साखर कारखान्याचे धुराडे आता बंद होणार आहे. जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम असला तरी ऊसतोड कामगारांनी परतीची वाट धरली आहे ...
यंदा ऊस गाळपाचा हंगाम मोठा रंजक राहिलेला आहे. दरवर्षी शेतकऱ्यांचा ऊस अधिक प्रमाणात गाळप व्हावा यासाठी कारखान्यांमध्ये स्पर्धा असते. यंदा मात्र चित्र उलचे राहिले आहे. ...
यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावर पर्याय म्हणून एक ना अनेक उपाय समोर आले होते. अखेर पश्चिम महाराष्ट्रातील ऊसतोडणीची यंत्रे मराठवाड्यातील अतिरिक्त उसाच्या ...