व्वा! गडकरी साहेब एफ आरपीपेक्षा जास्त रक्कम दिली तर साखर कारखानदार आत्महत्या करतील का? तसेच शेतकऱ्याला स्वतःच्या शेतातील ऊसापासून इथेनॉल तयार करायला परवानगी दिली? तरीही ...
राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न (Farmers problem) आहेत. ऊस गाळपाविना शिल्लक, महापूरग्रस्तांना तोकडी मदत दिली गेली, सत्ताधारी मात्र वादामध्ये मश्गूल आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ...
सोलापूर : महाविकास आघाडी सरकार धोरणात्मक निर्णय घेताना दिसत नसून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात नाहीत. तसेच आपल्याला विचारात घेतले नाही. असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ...
कोल्हापूर पोटनिवडणुकीत (Kolhapur north byelection) आम्ही भूमिका घेतली नव्हती. कोण जिंकले, कोण हारले याने आम्हाला फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari ...
राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा अजूनही प्रलंबितच आहे आणि शेट्टींना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता राज्य सरकार करत नाही. या कारणांमुळे शेट्टी महाविकास आघाडीपासूनही दुरावले. आज अखेर शेट्टी ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वत: त्याबाबत घोषणा ...
माझ्यात आणि राजू शेट्टी यांच्यात मतभेद हे राजकीय आणि वैचारिक असू शकतात. पण आमच्यात मनभेद नाहीत. शेतकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्यांमध्ये मतभेद असत नाहीत. आमचे विचार ...
शेतकऱ्यांकडून अशाप्रकारे वीज बिल वसुल करणे हे चुकीचं आहे. जो ऊस शेतकरी कारखान्यांना देतात त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. पण, परस्पर विज बिल वसुली करणे ...
ऊसाला टनाला 3700 रुपये भाव देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलीय. ते आज नाशिकमध्ये बोलत होते. नाशिकमध्ये उत्पादन ...