गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन अन् हरभऱ्याच्या आवकमध्ये जणूकाही चढाओढ लागली होती. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन दिवसाकाठी 20 हजार पोते तर हरभरा हे 30 ...
शेतकऱ्यांना तुरीच्या पिकातून उत्पान्नाच्या अपेक्षा ह्या वाढलेल्या आहेत. कारण तूर बाजारात दाखल होताच दाळ मिलर्स आणि स्टॉकिस्ट यांच्याकडून मागणीला सुरवात झाली आहे. त्यामुळे हे शुभसंकेत ...
पावसामुळे केवळ तुरीचे नुकसान झाले नसले तरी हे पीक अंतिम टप्प्यात असताना ढगाळ वातावरणामुळे मर रोग, शेंगा पोखरणारी अळी आणि पानाफुलांच्या जाळीचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी ...