हळद ही शेतीमाल आहे म्हणून घोषणा होण्यापूर्वी यावरील जीएसटी हा आडत्यांना भरावा लागत होता. त्यामध्ये बदल होऊन हा जीएसटी आता खरेदीदाराला अदा करावा लागणार आहे. ...
शेतीमाल खरेदी-विक्रीतून शेतकऱ्यांच्या फसवणूकीच्या घटना ह्या वाढत आहेत. मध्यंतरी सोलापुरात कांदा खरेदीमध्ये तर त्यानंतर नाशिकमध्ये द्राक्ष खरेदीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या व्यापाऱ्याकडे ...
आतापर्यंत अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाचा परिणाम पिकांवर झाला होता. पीक काढणीनंतर सर्वकाही संपले असे नाही. कारण अनियमित पावसाने उसंत घेतली असली तरी मराठवाड्यात उन्हाचा पारा ...
शेती व्यवसाय हा पूर्णत: निसर्गावरच अवलंबून आहे. केवळ पेरणी आणि उत्पादनात कमी-अधिक इथपर्यंतच निसर्गाचा रोल राहिला नाही तर आता पिक काढणीचे नियोजनही निसर्गावरच ठरत आहे. ...
निसर्गाच्या लहरीपणातून यंदा हळद पिकाचीही सुटका झालेली नव्हती. उलट हळदीच्या शेतामध्ये अधिक काळ पाणी साचून राहिल्याने त्यांचे कंद हे सडले होते. पाण्याचा निचरा न होणाऱ्या ...
फळपिकांपासून ते पालेभाज्या आणि हंगामी अशा सर्वच पिकांवर अतिवृष्टीचा परिणाम झालेला आहे. काळाच्या ओघात आणि पीक काढणी सुरु असतानाच नुकसान काय असते याचा प्रत्यय येत ...
जिल्ह्यातील वसमत येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. याकरिता 100 कोटीचा निधी मंजुर करण्यात आला आहे. याकरिता हळद संशोधन व प्रक्रिया धोरण ...
काळाच्या ओघात हळदीच्या क्षेत्रात पुन्हा वाढ होत आहे. मात्र, वाढत्या क्षेत्राबरोबरच उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यामध्येच हळद लागवडीपासून प्रक्रिया आणि त्यानंतर ...
मराठवाड्यात हिंगोली पाठोपाठ नांदेड जिल्ह्यामध्ये हळदीचे पीक घेतले जाते. केळी बागांची जागा आता हळद पिकांने घेतली आहे. याच हळदीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये रंग भरले असले ...
शेतीमाल विक्रीसाठी बाजारपेठच नसली तर अधिकचा खर्च आणि दरही कमी मिळतो. नेमकी हीच अडचण वाशिम जिल्ह्यातील हळद उत्पादकांची होती. हळदीच्या उत्पादनात वाशिम जिल्हा हा विदर्भात ...